माझा विश्व ........
आज खूप Energetic वाटतय ..........त्यालाही कारण आहेच कि ...आज सुदाम्च लग्न होता ,आमचा एम सी एम चा वर्गमित्र .........खरा तर त्याच्या लग्नाला जाण्याची फार काही इच्छा नव्हती ,आज काळ माझे “लग्न “ह्या संस्थेबद्दल खूप सन्यस्थ विचार हॉटअ चालले आहेत म्हणून कदाचित .........पण खुद्द नवरदेवासह ..आमचा बाकी मैत्रिणी आणि मित्रांचे सकाळपासूनच फोनाफोनी सुरु झालेलेई होती ..........सगळे जन इतका force करात होते कि अखेरीस मी आणि प्रिया लग्नानं गेलोच ..अपेक्षेप्रमाणे आम्ही सगळे जुने वर्गमित्र अन मैत्रिणी,सर ,madam भेटलो सुद्धा ..........खूप चं छान वाटला ......कुणीच बदलेला नाही .........हा... एक फरक मात्र होता कि .....सगळे जन job करनारे होते आणि त्यामुळे वागण्या बोलण्यात नकळत एक प्रकारची ……maturity आणि professionalism कमालीचा दिसून आला आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे आपुलकी तर कमालीची दिसून आली ......
नाही म्हणजे आधी सुद्धा होती पण कॉलेज ला असताना ..project development,seminars, exam preparation ……..material –notes या सगळ्यात group- group ने च देवाण घेवाण चालायची ........जळावू वृत्ती पण होती बऱ्यापैकी .विशेषतः मुलीन मध्ये ......!! त्यामुळे नोट्स पटकन देवाण घेवाण होत नसे ..........पण जाऊदेत गेलेत तेही दिवस आता उरल्यात फक्त आठवणी .......पण एकंदरीत आज खूप energetic वाटला साग्लंयाना भेटून........एक नवीन उर्जा मिळाली नव्याने आयुष्य जगण्यासाठी ...............यंदा तर खूप लग्न असणार आहेत .ल........!!आज तर मला सगळ्यांनी भंडावून सोडला होता ..कि तू कधी बोलाव्तेस लग्नाला ...........हसून उत्तर
देण्याचा टाळला ..........पण डोळ्यात मात्र तुझ्या आठवणीने पाणी तरळला .....आणि ते दूर वर उभ्या असणाऱ्या प्रियाने अचूक हेरला ..........!! नशीब तिने मला खोदुन काही विचारला नाही आजवर काहीही ........कारण तिलाही चांगला माहितीये ........तिच्या आशा खोदुन विचारल्यामुळे कदाचित मी hurt होईल .......!!
उनाड ,उल्लड .....असूनही किती समजदारीने वागत होती ती माझ्याशी ........हे माझा सुदैवच .......!!
सगळे भेटलेत खूप छान वाटला.......प्रसन्न वाटला .....पण निरोप घेताना आधी होता त्याही पेक्षा अंतकरण जड झाला .........एकवार पुन्हा आठवणीच्या ओझ्याने .........!!
पुरे करते आता ....गप्पा टप्पा मारून खूप दमलाय जीव ....शुभ रात्री ....!!