क्रिकेट ची match बघताना तर कधी कधी असा वाटत कि आयुष्य हे देखील एक match च आहे .काल match सुरु असताना commentary मध्ये ऐकला कि क्रिकेट match मध्ये केव्हा काय होईल हेही सांगता नाही येत .,कुठे खेळ पालटेल अन विजयाचे शिलेदार कोण बनेल हे सांगणा कठीण असता ...मग ती match कोणत्याही २ प्रबळ संघान्मध्ये सुरु असली तरी ...........कुठल्या ball वर wicket पडेल अन कुठल्या ball वर six/four पडेल सांगताच नाही येत ....अगदी तसाच आयुष्यात केव्हा कुठे कसा काय घडेल हे आधीच सांगणं शक्य नसता .........पण समोर आलेल्या ball स्वरूप परिस्थितीला समोर जात १-१ run काढायचा कि six/four मारायचा कि out होऊन माघारी परतायचा ते आपल्यावर depend असता ......अर्थात त्या pressure ला सामोरा जाना तितकासा सोपा नसताच तसा ते तितकासा अवघडही नसता ......”All depend on your Attitude” अर्थात मला हि हे बऱ्या पैकी उशीरच उमगला ....आज म्हणून match च्या निमित्ताने पुन्हा काही जुन्या गोष्टी आठवल्या ......त्यांचा उहापोह इथे न केलेलाच बरा सध्या तरी .....असो !!
काहीही असो पण अखेरीस हे महायुद्ध आपण जिंक्लोच ...........!!युद्ध मग ते कोणताही असो प्रचंड मेहनत ,योग्य नियोजन आणि dedication हे सगळा आलाच ....हे काही एका दिवसाचा फळ नोहेच ..........अथक परिश्रमान नंतर मिळालेला गोड फळ आहे .........ते काहीही असो पण सचिन च गिफ्ट अखेरीस Team India ने खेचून आणलाच ........भरतीय क्रीकेट संघाला आणि सगळ्याच भारत वासियांना विश्व चषक जिंकल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा .!!
No comments:
Post a Comment