Wednesday, May 25, 2011

ka kalena

कर्म करायची ...........जन्माला आलोच आहोत तर वाट्याला आलेली भोगही भोगायाचीत ........!! आज असले कसले कसले विचार मनाच्या गाभाऱ्यातून येत आहेत कुणास ठाऊक ........मनात आज फारच ढवळाढवळ झालीये ..........डोळेही डबडबलेले .......चेहऱ्यावर न लपवता येणारे भाव त्यात आज निसर्गाचाही भाव जर वेगळाच जाणवतोय .......सकाळपासूनच कावळा काव काव करतोय बिचारा .......त्याला नक्की प्रोब्लेम की असावा ................कि आज मनच माझा फार काहुर्लाय म्हणून त्याच्या नैसर्गिक वाग्न्याचाही मला इतका त्रागा होत असावा ......कधी कधी अगदी हद्दपार होता मेल मन .....कि आज ताब्येतच ठीक नाहीये ........काम हि धड झाला नाही माझ्याकडून .......न कशात मन लागला ......काय करावा तेच सुचत नव्हता म्हणून शेवटी लिहावा म्हटला काही तरी .......बघू एकाही नवीन सुचतंय का.............?

No comments:

Post a Comment